वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी; शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
कळमनुरी (अनोज वायकोळे) तालुक्यातील जवळपास सर्वच ग्रामीण भागात वन्यप्राण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत अनेक गावातील शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांच्या त्रासाबद्दल वन विभाग यांना कळविले असून सुद्धा या गंभीर प्रकाराकडे मात्र सदरील विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या शेतातील पिके…